झी मराठीने प्रत्येक वेळेस रसिक प्रेक्षकांसाठी मज्जेदार अश्या मालिका आणल्या आहेत. त्यातली एक मालिका म्हणजे 'दिल दोस्ती दुनियादारी'.
या मालिकेने खूप वेगळा विषय अगदी सहजपणे प्रेक्षकांसमोर मांडला. मुलं मुली एकत्र एका घरात राहू शकतात आणि त्यांच्या मैत्रीचं नातं इतकं घट्ट असू शकत हि कल्पना पहिल्यांदाच मराठी मध्ये आली. या मालीकेतल्या प्रत्येक पात्रांनी खरेपणाची जाणीव करून दिली. आपण हि त्यांच्या पैकीच एक आहोत असे मालिका बघून प्रत्येकाला वाटायचं. हि मालिका जो पर्यंत होती तो पर्यंत प्रेक्षकांच फक्त मनोरंजनच केलं. या मालिकेच्या समाप्तीनंतर प्रत्येकजण या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची वाट बघू लागला.
या मालिकेतील सगळेच कलाकार नंतर कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त झाले. पण ही मंडळी आपल्याला एकत्र बघायला मिळतील कि नाही यासाठी सर्वजणचं आतुर होते आता हि आतुरता संपलेली आहे कारण 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेचं दुसरं पर्व लवकरच येणार आहे अशी उडती खबर ऐकण्यात येत आहे.
माजघर परत एकदा येऊन त्यांच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शक अद्वैत दादरकर असून गीतकार अभिषेक कणखर हे संवाद लिहिणार आहे. लेखक सुदीप मोडक आणि अंबर हडप हे ह्या मालिकेची कथा पटकथा यांची धुरा सांभाळणार आहे.
majja.ooo : Ankita Lokhande.
या मालिकेने खूप वेगळा विषय अगदी सहजपणे प्रेक्षकांसमोर मांडला. मुलं मुली एकत्र एका घरात राहू शकतात आणि त्यांच्या मैत्रीचं नातं इतकं घट्ट असू शकत हि कल्पना पहिल्यांदाच मराठी मध्ये आली. या मालीकेतल्या प्रत्येक पात्रांनी खरेपणाची जाणीव करून दिली. आपण हि त्यांच्या पैकीच एक आहोत असे मालिका बघून प्रत्येकाला वाटायचं. हि मालिका जो पर्यंत होती तो पर्यंत प्रेक्षकांच फक्त मनोरंजनच केलं. या मालिकेच्या समाप्तीनंतर प्रत्येकजण या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची वाट बघू लागला.
माजघर परत एकदा येऊन त्यांच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शक अद्वैत दादरकर असून गीतकार अभिषेक कणखर हे संवाद लिहिणार आहे. लेखक सुदीप मोडक आणि अंबर हडप हे ह्या मालिकेची कथा पटकथा यांची धुरा सांभाळणार आहे.
majja.ooo : Ankita Lokhande.
No comments:
Post a Comment